मैं गीत क्यूँ गाऊँ ?








गिद्धों के झुण्ड आते हैं


जीवित देह नोंच चले जाते हैं


आँखे बंद कर हम जी लेते हैं


एक पत्थर भी ना उठा पाऊँ


मैं गीत क्यूँ गाऊँ ?






क्रुद्ध पवन रोज बहता हैं


बेघर करता हैं, तन जलाता हैं


ना ये मन हमारा व्यथित होता हैं


एक नीड़ भी ना बना पाऊँ


मैं गीत क्यूँ गाऊँ ?






तिमिर यहाँ प्रतिपल होता हैं


सूर्य पर विकट हँसता हैं


हम भी तिमिर के साथ हो लेते हैं


एक दीपक भी ना जला पाऊँ


मैं गीत क्यूँ गाऊँ?






बेरंग जगत के रंगरेज़ लोग


मुखौटा पहने चालबाज़ लोग


एक मुखौटा मैं भी पहना हूँ


यह भी तो ना उतार पाऊँ


मैं गीत क्यूँ गाऊँ ?






खौफ़ के साये में रोज जीते लोग


घर लौटे तो दीवाली मनाते लोग


आज थोडा हँस के जी लेता हूँ


क्या पता कल घर आ ना पाऊँ


मैं गीत क्यूँ गाऊँ?






---- पुणे - ०३-०३-११ , बंगलोर - ०१-०५-११ ; १४-०७-११

टिप्पण्या

  1. काय बोलणार ? उद्वेग परिणामकारकरित्या उतरलाय...

    उत्तर द्याहटवा
  2. स्वामी, तोडलस!
    कालच्या पार्श्वभूमीवर, हि कविता बरंच काही बोलली रे.

    उत्तर द्याहटवा
  3. मनातले बोललास.....आम्हां सर्वांच्याच! सुरेख कविता!

    उत्तर द्याहटवा
  4. अनघाताई, उद्वेगाच मांडलाय मी ;आणि हतबलता.. :(

    उत्तर द्याहटवा
  5. आकाश, बऱ्याच काळानंतर तुझी प्रतिक्रिया पहिली, वेलकम .. परवाच्या पार्श्वभूमीवरच ही कविता प्रकाशित केलीये रे..

    उत्तर द्याहटवा
  6. श्रीयाताई, अशी कविता लिहायची वेळ यावी, हेच दुर्दैव आपले, नाही का? प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  7. संकेत! खूपच छान मांडलंय तुम्ही आमच्या मनातलं सगळं.आभार!

    उत्तर द्याहटवा
  8. प्रतिक्रियेबद्दल आभार विनायकजी.

    उत्तर द्याहटवा
  9. उत्तम लिहीली आहे..... नेटक्या शब्दात...! आवडली !

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

निबंध :-- माझे आवडते पक्वान : हलवा

'मर्ढेकरांची कविता' : बेकलाइटी नव्हे, अस्सल !

काही चारोळ्या - १

माउस पाहावे चोरून !

द ग्रीन फ़्लाय